राज्यात अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी संकटातील नागरिकांच्या निवाऱ्याची…
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
मुंबई,२५ जुलै:-राज्यात अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान झाले असून राज्यात हजारो हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. अतिवृष्टीमुळे शेतकरी पुन्हा संकटात सापडला असून…