… त्या तिघींचा ओढ्यात बुडून मृत्यू ! आंघोळीला जाणे बेतले जीवावर
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
सांगली, दि. ५ नोव्हेंबर : मिरज तालुक्यातील टाकळी येथील ओढ्यात आंघोळीसाठी गेलेल्या तिघींचा पाण्यात बुडून दुर्देवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यात…