Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

यावलीत घरोघरी तुकडोजी महाराजांचा जन्मोत्सव

अमरावतीच्या यावलीत राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांची घरोघरी ग्रामजयंती महोत्सव साजरा. लोकस्पर्श न्यूज नेटवर्क अमरावती, दि. ३० एप्रिल: अखिल विश्वाला मानवतेचा संदेश देणारे वंदनीय

कोरोनाचाचणी अहवालाला आता क्यूआर कोडचे कवच

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क अमरावती, दि. ३० एप्रिल: कोरोना चाचणी पॉझिटिव्ह येणार की निगेटिव्ह याबाबत अनेकांना धास्ती वाटते. अशावेळी पुणे, नागपूर, याठिकाणी कोरोना चाचणी अहवालात मोठा घोळ

राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा जन्मोत्सव ग्रामजयंती महोत्सव म्हणून साजरा

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क अमरावती, दि ३० एप्रिल: आपल्या खंजिरी च्या माध्यमातून अखिल विश्वाला मानवतेचा, राष्ट्रीय एकात्मता व सर्वधर्मसमभावाचा संदेश देणारे राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज

चित्रमहर्षी दादासाहेब फाळके जयंतीनिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अभिवादन

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क मुंबई डेस्क, दि. ३० एप्रिल: उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक, चित्रमहर्षी दादासाहेब फाळके साहेबांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या स्मृतींना,

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जयंतीनिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अभिवादन

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क मुंबई डेस्क, दि. ३० एप्रिल: राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आधुनिक विचारांचे कृतीशील संत होते. देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात आणि स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देशाच्या जडणघडणीत

कौतुकास्पद ! रिटायरमेंटच्या पैशातून तब्बल साडे सहा लाखांचा व्हेंटिलेटर केला सुपूर्द

अंबरनाथच्या मोहन कुलकर्णी यांचा नवा आदर्श.तब्बल साडे सहा लाखांचा व्हेंटिलेटर अंबरनाथ पालिकेला सुपूर्द.पैसे कमी पडल्याने बँकेतून कर्ज घेऊन टाकली भर लोकस्पर्श न्यूज नेटवर्क अंबरनाथ, दि.

स्वतःच्या एक वर्षाच्या आणि काँग्रेस आमदारांच्या एक महिन्याच्या वेतनाचे असे एकूण जवळपास २ कोटी रुपये…

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीही ५ लक्ष रुपयांची मदत करणार. अमृत उद्योग समूह संगमनेरच्या ५ हजार कर्मचा-यांच्या लसीकरणाचा खर्च मुख्यमंत्री सहाय्यता निधीत जमा करणार. लोकस्पर्श न्यूज

भारतात पहिल्यांदाच एकल स्तंभ तंत्रज्ञानाद्वारे उभारले जाणार पुलाचे खांब

सागरी किनारा रस्त्यांतर्गत १७६ एकल स्तंभांवर उभारले जाणार पूल.एकल स्तंभांची उभारणी ही अधिक पर्यावरणपूरक; सोबतच वेळेत व खर्चात बचत. लोकस्पर्श न्यूज नेटवर्क मुंबई डेस्क, दि. २९ एप्रिल:

भाजी मार्केट आणि किराणा मालाच्या दुकानांसाठी वेळेचे बंधन चुकीचे – केंद्रीय राज्यमंत्री रामदास…

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क मुंबई डेस्क दि. २९ एप्रिल : कोरोना रोखण्यासाठी लॉकडाऊन आवश्यक आहे. या काळात किराणा दुकाने; भाजी मार्केट ; अन्नधान्य जीवनावश्यक वस्तूंच्या दूकानांना वेळेचे बंधन

पुरेशा लससाठ्या अभावी उद्यापासून तीन दिवस मुंबईतील लसीकरण बंद

१८ वर्ष व त्यापेक्षा अधिक वयोगटातील नागरिकांचे नियोजित लसीकरण देखील विलंबाने सुरु होण्याची शक्यता.४५ वर्ष व त्यापेक्षा अधिक वयाच्या नागरिकांना खात्रीपूर्वक मिळणार लस, लसीकरण केंद्राबाहेर