तीन चिमुकल्यांचा बळी घेऊनही प्रशासन जागे होणार कधी – सामाजिक कार्यकर्ते सुरेंद्र अलोणे
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
अहेरी : जपतलाई येथील आश्रमशाळेच्या वसतिगृहात झोपलेल्या विद्यार्थिनींना सर्पदंश होऊन तीन निष्पाप मुलींना जीव गमवावा लागला, तर अन्य विद्यार्थिनी मृत्यूशी झुंज देत…