Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

Moto E7 मोटोरोला घेवून येतेय स्वस्त स्मार्टफोन .

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क नवी दिल्लीः1 नोव्हेंबर :- स्मार्टफोन मेकर कंपनी मोटोरोला लवकरच Moto E7 स्मार्टफोन घेवून येण्याची तयारी करीत आहे. ९१ मोबाइल्सच्या रिपोर्टनुसार, हा फोन यूएस फेडरल

बेळगाव संयुक्त महाराष्ट्र व्हावा यासाठी बेळगांव व सिमाभागात १ नोव्हेंबर पाळला जातो काळा…

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क सीमाभागातील नागरिकांना पाठिंबा दर्शवण्यासाठी महाविकास आघाडी सरकारचे मंत्रिमंडळ १ नोव्हेंबर रोजी काळ्या फिती बांधून काम पाहणार आहे. त्यामध्ये राष्ट्रवादी

इंग्लंडमध्येही पुन्हा लॉकडाऊन,या आधी फ्रान्स-जर्मनी मध्ये झाला होता लॉकडाऊन. कोरोनाबाधितांची संख्या…

रोना विषाणू संसर्गाच्या दुसऱ्या लाटेमध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढल्यामुळे युरोपातील देशांमध्ये पुन्हा लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. लोकस्पर्श न्यूज नेटवर्क कोरोना विषाणू

मध्यप्रदेश येथून पिस्टल आणि जिवंत काडतुस विकण्यासाठी आलेल्या इसमाला उल्हासनगर पोलिसांनी अटक.

दोन पिस्टल आणि पाच जिवंत काडतुसे जप्त केले आहे. लोकस्पर्श न्यूज नेटवर्क उल्हासनगर पोलीस ठाण्याचे पोलीस कोन्स्टेबल प्रफुल्ल सानप यांना गुप्त बातमीदारा मार्फत माहिती मिळाली की उल्हासनगर

सांगली जिल्ह्यात गाईने एकाच वेळी तीन वासरांना जन्म दिला.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क सांगली -01-नोव्हेंबर :- एकाच वेळेस गाईला तीन वासरे होण्याची आश्चर्यजनक घटना सांगलीतील वाळवा तालुक्यात येलूर येथे घडली. गाई किंवा म्हैस यांना एकच पिल्ल होत

बिहार निवडणुकीनंतर महाआघाडी सरकार पडेल; अशोक चव्हाण यांच्या वक्तव्याने आघाडीत बिघाडी निर्माण होईल ?…

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क अमरावती ०१ नोव्हे :- महाराष्ट्रात सध्या तीन पक्षाचा सरकार असून त्याला महाविकास आघाडी सरकारचा नाव देण्यात आलेला आहे परंतु महाविकास आघाडीचा घटक असलेल्या

थेट शेतकऱ्यांच्या बांधावर पोहचले खासदार.

परतीच्या पावसामुळे झाले शेतकऱ्यांचे नुकसान.पहाणी केल्यानंतरसर्वेक्षण करण्याचे प्रशासनाला निर्देश . लोकस्पर्श न्युज नेटवर्क गडचिरोली ०१नोव्हें

काश्मिरचे काही पाक धार्जिणे नेते

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क अमोल तपासे,सीताबर्डी,नागपूर भारत मातेच्या भालेवर भळभळणारी जखम म्हणजे काश्मिरचे कलम 370 व 35 ए हे भारतीय घटनेतून काढूण टाकल्याने देशद्रोहयांचा जळफळाट झाला.

यवतमाळ मध्ये कॉंग्रेस भवनाच्या भूमीपूजनासाठी आले असताना ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांना भाजपा…

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क यवतमाळ परतीच्या पावसाने सोयाबीन, कापूस पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. शेतकरी संकटात असल्याने यवतमाळ जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याच्या प्रमुख मागणीसाठी

काँग्रेस पक्षाचे सरकार येताच विदर्भावर अन्याय :- आ.श्वेता महाले

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क चिखली, 31 ऑक्टोबर ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये झालेल्या ढगफुटी सारख्या सततच्या पावसाने शेतकर्‍यांचे अतोनात नुकसान झाले आहे. एकट्या चिखली तालुक्यात साठ हजार हेक्टर पैकी