Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

‘पदवीधर वेतनश्रेणी’च्या निर्णयांमागे प्रश्नचिन्ह : गडचिरोलीत सेवाजेष्ठ शिक्षकांचा न्यायासाठी आक्रोश

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क ओमप्रकाश चुनारकर, गडचिरोली : जिल्हा परिषद शिक्षण व्यवस्थेत ‘पदवीधर वेतनश्रेणी’च्या अंमलबजावणीभोवती निर्माण झालेला वाद आता अधिक तीव्र होत चालला आहे. सेवा कनिष्ठ…

आलापल्ली वन विभागात कोट्यवधींचा ‘बोगस मजूर’ घोटाळा?

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, गडचिरोली : आलापल्ली वन विभागातील आलापल्ली, पेंडीगुडम (स्थित मूलचेरा) आणि पेरमिली वनपरिक्षेत्रांमध्ये बोगस मजुरांची नावे दाखवून, खोट्या स्वाक्षऱ्या व अंगठे लावून…

17 ते 20 मार्च दरम्यान राज्यात मेघगर्जनेसह वादळी पावसाची शक्यता

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क मुंबई, दि. 13 मार्च:17 ते 20 मार्च दरम्यान राज्यातील काही भागांमध्ये प्रामुख्याने दुपारनंतर आभाळी हवामान तयार होऊन मेघगर्जनेसह पाऊस आणि वादळी वाऱ्यांची स्थिती…

जेएसडब्ल्यू प्रकल्पाविरोधात शेतकऱ्यांचे मुंडण आंदोलन; जिल्हाधिकारी कार्यालय दणाणले

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क गडचिरोली : प्रस्तावित जेएसडब्ल्यूच्या लोहप्रकल्पासाठी शासनाकडून सुरू असलेल्या जमीन अधिग्रहण प्रक्रियेविरोधात चामोर्शी तालुक्यातील शेतकऱ्यांनी गुरुवारी तीव्र संताप…

गॅसच्या काळाबाजारावर प्रशासनाचा ‘वचक’; गडचिरोलीत १२ विशेष पथके तैनात

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क गडचिरोली : जिल्ह्यात घरगुती एलपीजी गॅस सिलिंडरच्या वितरणात कोणताही अडथळा निर्माण होऊ नये आणि नागरिकांना कृत्रिम तुटवडा व काळाबाजाराच्या विळख्यात सापडावे लागू नये…

आरटीई प्रवेशावरील १ किमी अट वादाच्या भोवऱ्यात

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क नागपूर : शिक्षण हा प्रत्येक मुलाचा मूलभूत हक्क मानणाऱ्या Right of Children to Free and Compulsory Education Act, 2009 (शिक्षणाचा हक्क कायदा) अंतर्गत खासगी…

गडचिरोलीला ‘स्टील हब’चे स्वप्न; 2.61 लाख कोटींची गुंतवणूक

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क गडचिरोली : दीर्घकाळ नक्षलवाद, अविकास आणि आर्थिक अनुशेषाच्या छायेत राहिलेल्या गडचिरोली जिल्ह्याला औद्योगिक नकाशावर भक्कम स्थान मिळवून देण्याच्या उद्देशाने राज्य…

संघर्षावर मात करत गडचिरोलीचा रजत यूपीएससीत झळकला..

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क कठीण परिस्थिती माणसाला मोडून काढते किंवा त्याला अधिक मजबूत बनवते. गडचिरोलीच्या गोकुलनगर परिसरात वाढलेल्या रजत सुनील वाळके या तरुणाने दुसरा मार्ग निवडला—संघर्षातून…

तीन वर्षे उलटली तरी सिरोंचा–आलापल्ली राष्ट्रीय महामार्ग अपूर्ण; नागरिकांचा प्रवास ‘मरणयात्रा’

आलापल्ली - सिरोंचा या महामार्गाचे काम तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २०२४ मध्ये दिले होते. तसेच रस्ते विकासाशी संबंधित विषय पाहणारे केंद्रीय मंत्री नितीन…

वैनगंगेच्या पाण्यात आरमोरीच्या युवा अभियंत्याचा दुर्दैवी मृत्यू..

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क  आरमोरी : मित्रांसोबत आनंदाने गेलेला सकाळचा क्षण दुपारपर्यंत शोककळेत परिवर्तित झाला आणि एका कष्टकरी कुटुंबाचे आयुष्य अक्षरशः उद्ध्वस्त झाले. आरमोरी येथील २५ वर्षीय…