Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
Maharashtra
गडचिरोलीत सभापती आरक्षण जाहीर ;अनुसूचित क्षेत्रात महिलांना प्राधान्य
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली: गडचिरोली जिल्ह्यातील 12 पंचायत समित्यांच्या सभापती पदांचे आरक्षण आज सोडतीद्वारे निश्चित करण्यात आले. जिल्हाधिकारी यांच्या प्राधिकृत आदेशानुसार उपजिल्हा…
प्रधानमंत्री धन–धान्य कृषी योजनेचा शुभारंभ
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ११ ऑक्टोबर २०२५ रोजी नवी दिल्लीतील भारतरत्न सी. सुब्रमण्यम सभागृह, पुसा येथे प्रधानमंत्री धन–धान्य कृषी योजनेचा…
शिर्डीत साईंच्या चरणी ६६० ग्रॅम वजनाचे सुवर्ण ताट अर्पण..
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
शिर्डी : देश-विदेशातील लाखो भक्तांची अपार श्रद्धा असलेल्या शिर्डी साईबाबांवर भक्तीच्या भावनेतून सतत विविध स्वरूपात देणगी अर्पण होत असते. आज ठाणे येथील हिर रिअल्टी…
रस्तेकामांतील ढिलाई थांबवा; गुणवत्तेवर तडजोड नाही – जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांचा कडक इशारा
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
गडचिरोली : जिल्ह्यातील प्रलंबित रस्ते बांधकामांवर जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी थेट कारवाईचा इशारा दिला. राष्ट्रीय महामार्ग विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग व…
जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी नुकसानग्रस्त शेतीची पाहणी करून स्थानिकांना दिले पट्टे ..
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
गडचिरोली : जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी नुकत्याच मुलचेरा तालुक्यातील ग्रामीण भागाचा दौरा करून शेतकऱ्यांच्या शेती बांधावर प्रत्यक्ष भेट देत पिकांचे नुकसान,…
बँक ऑफ इंडिया शाखेचे जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांच्या हस्ते उद्घाटन..
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
गडचिरोली : ग्रामीण अर्थव्यवस्थेचा पाया बँकांच्या कार्यक्षमतेवर उभा आहे. कर्जपुरवठा हा केवळ आर्थिक व्यवहार नसून ग्रामीण प्रगतीचा कणा आहे. म्हणूनच प्रत्येक पात्र…
समाजकल्याण विभागाच्या विद्यार्थ्यांची राज्यस्तरावर कॅरम व कुस्ती स्पर्धेत झेप
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
गडचिरोली : समाजकल्याण विभागांतर्गत चालणाऱ्या शासकीय निवासी शाळांतील विद्यार्थ्यांनी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत गडचिरोली जिल्ह्याचा गौरव वाढविला आहे.…
दिवाळीच्या तोंडावर खाजगीकरणाच्या विरोधात वीज कर्मचाऱ्यांचा ९ ऑक्टोबरला संपाचा इशारा
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
मुंबई: राज्य सरकारच्या वीज कंपन्यांचे खाजगीकरण करण्याच्या हालचालीं विरोधात तिन्ही वीज कंपन्यांतील कर्मचारी, अभियंते आणि अधिकारी आता एकत्र आले आहेत. महाराष्ट्र राज्य…
अहेरीतील श्री आदर्श दुर्गोत्सव मंडळाची ४४ वर्षांची भक्तीपरंपरा
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
अहेरी प्रतिनिधी : अहेरी शहरात दहा दिवस अखंड भक्तिरसात न्हाऊन निघालेला श्री आदर्श दुर्गोत्सव मंडळाचा उत्सव यंदा आपल्या ४४ व्या वर्षात प्रवेश करून श्रद्धा, परंपरा आणि…
जंगल पेटले, नद्या गिळल्या, गावे वाहून गेली – दोष कुणाचा?
ओमप्रकाश चुनारकर,
दरवर्षी उन्हाळ्यात जंगलाला आग लागते, पावसाळ्यात नद्या ओसंडून गावे बुडवतात. हा निसर्गाचा कोप नाही, तर मानवनिर्मित संकट आहे. आपण आपल्या हाताने जंगलं पेटवली, ओढे-नाले…