Browsing Category
National
तेलंगणा सरकारने दीवाळीच्या आदल्या दिवशी आधीच फटाकेबंदीचा निर्णय.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
हैदराबाद डेस्क: उच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर तेलंगणा सरकारने दीवाळीच्या आधीच आदेश जाहीर करत फटाक्यांवर तात्काळ बंदी आणलीय. फटाक्यांची विक्री आणि वापरावर!-->!-->!-->…
LoCवर पाकशी लढताना महाराष्ट्राला दोन वीरपुत्र शहीद.
ऐन दिवाळीत काश्मीरमध्ये पाकिस्तानने शस्त्रसंधीचं उल्लंघन करत केलेल्या गोळीबारात महाराष्ट्राला दोन वीरपुत्र गमवावे लागले आहेत.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
कोल्हापूर: पाकिस्तानने ऐन!-->!-->!-->!-->!-->…
काश्मीरचा बारामुल्ला मध्ये पाककडून गोळीबार; २ जवान शहीद, ४ नागरिकही ठार.
जम्मू आणि काश्मीरच्या बारामुल्ला जिल्ह्यात पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन करत गोळीबार करण्यात आला.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
श्रीनगर डेस्क : सणाच्या तोंडावरच पाकस्तानने आपल्या!-->!-->!-->!-->!-->…
महाराष्ट्राला केंद्राचं निसर्ग चक्रीवादळासाठी 268 कोटी मंजूर.
केंद्र सरकारने विविध राज्यांना नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानातून सावरण्यासाठी 4381.88 कोटी रुपयांची आर्थिक मदत केली आहे.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
केंद्र सरकारने विविध राज्यांना!-->!-->!-->!-->!-->…
नोकरी गेली आहे आणि ज्यांचा पगार 15 हजाराचा आत आहे, अशा बेरोजगारांना पीएफचा लाभ ..निर्मला सीतारमण…
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली डेस्क १२ नोव्हे: जगात कोविड १९ ने थैमान घातले होते. आणि इतर देशासह आपल्याही देशाला सामना करवा लागला त्यामुळे कित्येक उद्योगापतीना फटका बसला आणि!-->!-->!-->…
चीन पँगाँग सरोवराच्या परिसरातून सैन्य मागे घेण्याची तयार.
सर्व संघर्षस्थळांवरून ठरावीक मुदतीत सैन्यमाघारी आणि शस्त्रे परत घेण्यासाठी तीन टप्प्यांमधील प्रक्रियेबाबत दोन्ही बाजूंची सर्वसाधारण सहमती झाल्याचे समजते.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
नवी!-->!-->!-->!-->!-->…
महेंद्रसिंह धोनी करणार सेंद्रीय शेती.
कुक्कुटपालनाकडे वळला आहे धोनी.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
मुंबई डेस्क १२ नोव्हें :- १५ ऑगस्ट २०१९ मध्ये धोनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाल्यानंतर सेंद्रीय शेतीकडे वळला आहे. जुलै!-->!-->!-->!-->!-->…
बिहारच्या विजयाचे भाजपातर्फे राजधानी दिल्लीत जोरदार सेलिब्रेशन.
वृत्तसंस्था: नवी दिल्ली
बिहारमध्ये एनडीएनं विजय मिळवल्यामुळे दिल्लीतल्या भाजपा मुख्यालयाबाहेर भाजपा कार्यकर्त्याकडून जोरदार जल्लोष करण्यात आला आहे. बिहारमधील विजयानंतर भाजपाच्या!-->!-->!-->…
अर्णब गोस्वामी यांना जामीन मंजूर.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली डेस्क ११ नोव्हे : अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेले रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना सर्वोच्च न्यायालयाने!-->!-->!-->…
मुख्यमंत्रीपदी सातव्यांदा शपथ घेणार नितीश कुमार,बिहारच्या अटीतटीच्या लढाईत भाजपप्रणित…
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क:
पाटणा, दि. ११/११/२०२०: बिहारमध्ये राष्ट्रीय लोकशाही आघाडीने अर्थात एनडीए ने स्पष्ट 125 जागा जिंकत बहुमत मिळवत सत्ता कायम राखली आहे. सर्व 243 जागांचे निकाल हाती!-->!-->!-->…