कोर्टाच्या आदेशानंतरही रत्नागिरी वन विभागाचा कारवाईत ढिलाई: स्थानिकांमध्ये संतापाची लाट
रत्नागिरी:- जिल्ह्यातील काही कंपन्यांना कोर्टाने बंद करण्याचे आदेश दिले असतानाही, वन विभागाने त्यांना चोरीचा माल संपवण्यासाठी सवलत दिल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. यामुळे वन विभाग…