Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

मान्सूनपूर्व तयारीसाठी सर्व विभागांनी ठोस कृती आराखडा तयार करावा : जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांचे…

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क  गडचिरोली, १४ मे : आगामी पावसाळ्यात संभाव्य पूरस्थिती व नैसर्गिक आपत्तींचा सामना करण्यासाठी प्रत्येक विभागाने आपापल्या जबाबदाऱ्या निश्चित करून तातडीने पूर्वतयारी…

निराधारांना न्याय मिळवून देण्यासाठी लढा तीव्र करू – भाई रामदास जराते

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क गडचिरोली : शासनाच्या निराधार योजनांबाबतचा असंवेदनशील आणि ढिसाळ कारभार, शेकडो लाभार्थ्यांना वेळेवर मिळणाऱ्या निधीचा खोळंबा, आणि वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर…

प्रलंबित खटले लवकरच मार्गी लागणार, सरन्यायाधीश भूषण गवईंचा निर्धार

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क नवी दिल्ली : भारताचे 52 वे सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती भूषण गवई यांनी आज बुधवारी (ता. 14 मे) शपथ घेतली. अनुसूचित जातींचे प्रतिनिधित्व करणारे ते दुसरे सरन्यायाधीश…

चातगावमध्ये बौद्ध विहाराचा चबुतरा, संरक्षक भिंत तोडल्याने वनअधिकाऱ्यावर अॅट्रॉसिटीखाली गुन्हा नोंद…

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क  गडचिरोली (धानोरा तालुका) : चातगाव येथील रहिवासी आणि सामाजिक कार्यकर्ते डॉ. प्रमोद साळवे यांच्या मालकीच्या वादग्रस्त वनजमिनीवरील संरक्षक भिंत व बौद्ध विहाराचा चबुतरा…

कोत्तापेल्लीत विभक्त महिलेचा संशयास्पद मृत्यू : दोन चिमुरड्यांचे भविष्य अंधारात

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क गडचिरोली : सिरोंचा तालुक्यातील आसरेल्ली पोलिस ठाण्याच्या हद्दीतील कोत्तापेल्ली गावात एका महिलेचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. रजिता सडवली मोर्ला (वय…

काळीपिवळी टाटा मॅजिकला ट्रकची समोरासमोर धडक : १६ प्रवासी गंभीर जखमी, चालकासह २ ठार

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क  मूल (जि. चंद्रपूर) : सिंदेवाही येथून प्रवासी घेऊन निघालेल्या काळीपिवळी टाटा मॅजिक वाहनाला चितेगाव गावाजवळ भीषण अपघाताचा सामना करावा लागला. विरुद्ध दिशेने येणाऱ्या…

आदिवासींसाठी केंद्र सरकारची महत्त्वाकांक्षी मोहीम : “धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष…

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क  चंद्रपूर : जनजातीय गौरव वर्ष 2025 च्या निमित्ताने भारत सरकारने आदिवासी समुदायांच्या सर्वांगीण विकासासाठी दोन महत्त्वपूर्ण आणि कालबद्ध उपक्रम हाती घेतले आहेत.…

जिल्ह्याची शान ठरली सुषमीत कौर! गडचिरोली जिल्हा स्तरावर दुसरी, ९६.८०% गुणांची उज्वल कामगिरी..

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क  ओमप्रकाश चुनारकर, अल्लापल्ली (जि. गडचिरोली) : गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम समजल्या जाणाऱ्या अल्लापल्ली येथून एक प्रेरणादायी यशकथा पुढे आली आहे. ग्लोबल मिडिया केरला…

राजाराम येथील दलित वस्तीत वीजप्रश्न सोडवण्यासाठी हालचाल सुरू — शिवसेना युवा नेता संदीप कोरेत यांच्या…

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क ओमप्रकाश चुनारकर,अहेरी : राजाराम गावातील प्रभाग क्रमांक ३ मधील दलित वस्तीत गेल्या अनेक महिन्यांपासून सतावत असलेली कमी दाबाच्या विजेची समस्या अखेर मार्गी लागण्याच्या…

महाराष्ट्रात दहावीच्या परीक्षेत ९४.१०% विद्यार्थी उत्तीर्ण झाले, मुलींनी मुलांपेक्षा जास्त कामगिरी…

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क  मुंबई: ठाणे जिल्हा निकाल महाराष्ट्र बोर्डाच्या दहावीच्या निकालात पुन्हा एकदा मुलींनी मुलांवर मात केली आहे. दुपारी १२ वाजल्यापासून विद्यार्थी अधिकृत वेबसाइटवर निकाल…