विकसित महाराष्ट्रासाठी तुमचं मत महत्वाचं; जिल्हाधिकाऱ्यांचे नागरिकांना ऑनलाईन सहभागाचे आवाहन
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली, दि. १४ जुलै : 'विकसित भारत २०४७' या केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी संकल्पनेच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने 'विकसित महाराष्ट्र २०४७' कार्यक्रम राबविण्यास…