Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!
Yearly Archives

2025

सी-60 जवानाच्या हत्येप्रकरणी चार जहाल माओवादी अटकेत

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क  गडचिरोली: गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्यात पोलिस आणि केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या (CRPF) संयुक्त कारवाईत चार जहाल माओवादी अटक करण्यात आले. हे सर्व माओवादी 11…

गडचिरोलीत निवृत्त महिला अधिकाऱ्याच्या निर्घृण खुनातील आरोपीला पोलिसांची शिताफीने अटक

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क  गडचिरोली: नवेगाव येथे राहणाऱ्या निवृत्त महिला अधिकारी कल्पना केशव उंदिरवाडे (वय 64) यांचा त्यांच्या राहत्या घरी निर्घृण खून करण्यात आला होता. या प्रकरणातील आरोपीला…

अहेरीतील 19 वर्षीय युवतीवर लैंगिक अत्याचार; मेरठचा आरोपी दिल्लीहून अटक..

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क  अहेरी (जि. गडचिरोली) – अहेरी शहरात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. 19 वर्षीय स्थानिक युवतीवर मेरठ (उत्तर प्रदेश) येथील 22 वर्षीय शहानवाज मलिक याने सोशल मीडियाच्या…

वारसा जतनाची प्रेरणा श्रीक्षेत्र मार्कंडातून…

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क गडचिरोली: जागतिक वारसा दिनाचे औचित्य साधून गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यातील श्रीक्षेत्र मार्कंडा येथे भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभाग (नागपूर मंडळ) आणि…

दिव्यांग विवाह प्रोत्साहन व क्रीडा स्पर्धा यशस्वींचा सत्कार

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क  गडचिरोली: सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या दिनांक १७ जून २०१४ च्या शासन निर्णयानुसार दिव्यांग व्यक्तींच्या विवाहास प्रोत्साहन देण्यासाठी आर्थिक सहाय्य योजना…

मनसे प्रमुख राज ठाकरे यांची मराठी भाषा वर भूमिका

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क  राज्य शालेय अभ्यासक्रम आराखडा २०२४ नुसार महाराष्ट्रात पहिलीपासूनच हिंदी ही भाषा अनिवार्य करण्यात आली आहे. मी स्वच्छ शब्दांत सांगतो की ही सक्ती महाराष्ट्र नवनिर्माण…

भावी पिढ्यांसाठी पाणी सुरक्षित ठेवणे ही सामूहिक जबाबदारी – समीर डोंगरे

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क  गडचिरोली : भावी पिढ्यांसाठी पाणी सुरक्षित ठेवण्यासाठी सामुहिक जबाबदारीतून पाण्याचे शाश्वत व्यवस्थापन, जनजागृती आणि रेन वॉटर हार्वेस्टिंगसारख्या उपाययोजनांची…

गुरु स्वतःसाठी न लढता समाजासाठी लढतो; हा आदर्श येणाऱ्या पिढ्यांपर्यंत पोहोचविणार – मुख्यमंत्री…

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, ठाणे :- कोणताही गुरु स्वतःसाठी न लढता समाजासाठी लढतो, हा आदर्श त्यांनी आपल्यासमोर ठेवला आहे . हा आदर्श पुढच्या पिढीपर्यंत पोहोचविण्याचे काम आपल्याला करावयाचे आहे,…

भारतीय राज्यघटनेची उद्देशिका जिल्ह्यातील १० लाख घरांपर्यंत पोहोचवू – पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, नागपूर : सुमारे १४० कोटीपेक्षा अधिक लोकसंख्या असूनही प्रत्येक व्यक्तीला सामाजिक न्यायाच्या कक्षेत घेण्याची किमया आपल्या भारतीय राज्यघटनेने साध्य करुन दाखविली आहे.…

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारातूनच मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती – मुख्यमंत्री…

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, मुंबई : मुंबई ही महाराष्ट्राची आहे, असे ठणकावून सांगणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर होते. मुंबई आणि महाराष्ट्र हे एकमेकात रमलेले आहे. भाषावार प्रांतरचनेत मुंबईसह…