Maharashtra जिल्हयात 2.98 लक्ष घरांवर तिरंगा फडकणार. Loksparsh Team Aug 8, 2022 लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, गडचिरोली, दि.08 :- भारतीय स्वातंत्र्याला 75 वर्ष पुर्ण होत असल्याच्या पार्श्वमूमीवर स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव संपुर्ण देशभर साजरा होत आहे. जनसामान्यांमधे…