Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

रस्तेकामांतील ढिलाई थांबवा; गुणवत्तेवर तडजोड नाही – जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांचा कडक इशारा

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, गडचिरोली : जिल्ह्यातील प्रलंबित रस्ते बांधकामांवर जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी थेट कारवाईचा इशारा दिला. राष्ट्रीय महामार्ग विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग व…

जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी नुकसानग्रस्त शेतीची पाहणी करून स्थानिकांना दिले पट्टे ..

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, गडचिरोली : जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी नुकत्याच मुलचेरा तालुक्यातील ग्रामीण भागाचा दौरा करून शेतकऱ्यांच्या शेती बांधावर प्रत्यक्ष भेट देत पिकांचे नुकसान,…

बँक ऑफ इंडिया शाखेचे जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांच्या हस्ते उद्घाटन..

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, गडचिरोली : ग्रामीण अर्थव्यवस्थेचा पाया बँकांच्या कार्यक्षमतेवर उभा आहे. कर्जपुरवठा हा केवळ आर्थिक व्यवहार नसून ग्रामीण प्रगतीचा कणा आहे. म्हणूनच प्रत्येक पात्र…

समाजकल्याण विभागाच्या विद्यार्थ्यांची राज्यस्तरावर कॅरम व कुस्ती स्पर्धेत झेप

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, गडचिरोली : समाजकल्याण विभागांतर्गत चालणाऱ्या शासकीय निवासी शाळांतील विद्यार्थ्यांनी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत गडचिरोली जिल्ह्याचा गौरव वाढविला आहे.…

अहेरीतील श्री आदर्श दुर्गोत्सव मंडळाची ४४ वर्षांची भक्तीपरंपरा

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, अहेरी प्रतिनिधी : अहेरी शहरात दहा दिवस अखंड भक्तिरसात न्हाऊन निघालेला श्री आदर्श दुर्गोत्सव मंडळाचा उत्सव यंदा आपल्या ४४ व्या वर्षात प्रवेश करून श्रद्धा, परंपरा आणि…

वन विभागाने सागवान तस्करी केली उघड – तरीही वनविभागावर प्रश्नचिन्ह !

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, धर्मराजु वडलाकोंडा, गडचिरोली : सिरोंचा वनविभागाच्या आसरअल्ली परिक्षेत्रातील कर्मचाऱ्यांनी राबविलेल्या धडक कारवाईत सागवान तस्करी करणाऱ्या एका आरोपीला अटक करून…

अहेरीत भारतीय बौद्ध महासभेची तालुका कार्यकारिणी गठीत

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, “ शिक्षित व्हा, संघटित व्हा आणि संघर्ष करा” हा महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा संदेश आजही बहुजन समाजाला दिशा दाखवतो. त्याच संदेशाचे मूर्त रूप म्हणून आज आलापल्ली…

धम्माचे अनुशासन, सणांचा आत्मसात अर्थ — आलापल्लीत ‘वर्षावास’ प्रवचन मालिकेचे पाचवे पुष्प संपन्न

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, आलापल्ली दी,०५ ऑगस्ट : "बौद्ध धर्मात प्रत्येक पौर्णिमा म्हणजे मंगलदिनींचा अमृतसंवेदन प्रसंग असतो; उपोसथ शिलाचे पालन, आत्मसंयम आणि धम्मस्मरण हीच खरी बौद्ध परंपरेतील…

मुसळधार पाऊस आणि गोसीखुर्द विसर्गाने गडचिरोली जलमय; २० रस्ते बंद, दोन बस अडकल्या – प्रशासनाची वेळीच…

लोकस्पर्श न्युज नेटवर्क, गडचिरोली, दि,०९ जुलै: जिल्ह्यावर मुसळधार पावसासह गोसीखुर्द धरणाच्या भीषण विसर्गाचे दुहेरी संकट ओढावले असून, वैनगंगा नदीने रौद्र रूप धारण करत जनजीवन पुरतं विस्कळीत…

‘मराठी एकजुटीची वज्रमूठ’ – १९ वर्षांनंतर उद्धव-राज एका व्यासपीठावर, सरकारच्या हिंदी सक्तीला…

लोकस्पर्श न्युज नेटवर्क, मुंबई, दि. ५ : राजकारणात एकमेकांपासून तुटलेले, पण मराठी अस्मितेच्या गर्जनेवर पुन्हा एकवटलेले दोन शिवसिंह—उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे—यांनी तब्बल १९ वर्षांनंतर एकाच…