Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत शिवराज्याभिषेक दिन साजरा; वृक्षारोपणातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क धानोरा : "स्वराज्य हे एक स्वप्न नाही, तर ते प्रत्येकाच्या कृतीतून साकारले जाणारे ध्येय आहे" – याच प्रेरणेतून छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक दिनानिमित्त ६…

IED स्फोटात एएसपी गिरीपूंजे शहीद!

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क सुकमा (छत्तीसगड) | प्रतिनिधी:  छत्तीसगडमधील सुकमा जिल्ह्यात सोमवारी नक्षलवाद्यांनी केलेल्या आयईडी स्फोटात कोंटा विभागाचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक आकाश राव गिरीपूंजे…

नक्षली दहशतीच्या “त्या” सावल्या; कवंडेत उभ्या स्मृती… एक हरवलेलं वास्तव..पण मनातील दहशत…

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क ✍️ ओमप्रकाश चुनारकर, गडचिरोली : दाट अरण्यांची कुशीत विसावलेलं भामरागड तालुक्यातील शेवटचे गाव कवंडे…आणि छत्तीसगडच्या सीमेलगत महाराष्ट्राचा शेवटचा टप्पा. पण हे…

मेडिगड्डा बॅरेजजवळ गोदावरीत सहा तरुण बेपत्ता; पालकांचा आक्रोश..

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क जून : उन्हाळ्याच्या सुट्टीत गोदावरीच्या काठावर जलविहारासाठी गेलेल्या तरुणांचा आनंद क्षणात शोकांतिका ठरला. शनिवारी सायंकाळच्या सुमारास महादेवपूर मंडळातील अंबातीपल्ली…

काटोलमध्ये शेकापचा विदर्भस्तरीय मेळावा

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क  गडचिरोली ७ जून :राज्यभरात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची चाहूल लागली असताना, शेतकरी कामगार पक्षाने (शेकाप) पुन्हा एकदा संघटनात्मक ताकदीची चुणूक…

नदीजोड प्रकल्प आणि जलसंधारणाच्या प्रयत्नांतून महाराष्ट्र दुष्काळमुक्त होईल!” – मुख्यमंत्री…

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क  नागपूर | ७ जून २०२५ : राज्यातील दुष्काळ, पाण्याचा तुटवडा आणि शेतकऱ्यांच्या आत्महत्या यांना एकच कारण – अपुरी सिंचन सुविधा आणि असमान पाणीवाटप. मात्र, याच समस्येवर…

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत गडचिरोली जिल्ह्यात १९ CSR उपक्रमांसाठी सामंजस्य करार

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क  गडचिरोली, दि. ७ जून : दुर्गम, आदिवासी आणि नक्षलग्रस्त अशी ओळख लाभलेला गडचिरोली जिल्हा आज विकासाच्या दिशेने एक मोठं पाऊल टाकताना पाहायला मिळाला. मुख्यमंत्री तथा…

कर्तव्यावर प्राणार्पण केलेल्या शहीद जवानांना मुख्यमंत्री फडणवीस यांचं शतशः अभिवादन

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क गडचिरोली, दि. ७ :"कर्तव्य म्हणजे केवळ नोकरी नाही, ती एक तपश्चर्या आहे... आणि त्या तपश्चर्येचा सर्वोच्च टोक म्हणजे बलिदान!"—अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस…

गडचिरोलीत १२ जहाल माओवादींचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आत्मसमर्पण; माओवादी…

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क गडचिरोली : दंडकारण्यात दीर्घकाळ रक्तरंजित लढ्याचं प्रतीक ठरलेले १२ वरिष्ठ माओवादी कार्यकर्ते अखेर शांततेच्या मार्गावर आले. आज दिनांक ६ जून २०२५ रोजी महाराष्ट्राचे…