हिंगणघाट जळीतकांड प्रकरणाचा ५ फेब्रुवारीला लागणार निकाल
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क:
वर्धा : जिल्ह्यातील बहुचर्चित हिंगणघाट येथील जळीत कांड प्रकरणात दोन्ही बाजूने होणारा युक्तिवाद संपल्याने न्यायालयात कामकाज आता अंतिम टप्प्यात आले आहे. कोरोनामुळे…