अतिवृष्टीमुळे वर्ध्याच्या भिवापूर येथे शेतकऱ्याची आत्महत्या
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
वर्ध्या 20 ऑगस्ट :- वर्ध्यातील भिवापूर येथे अतिवृष्टीने झालेल्या शेतीपिकाच्या नुकसानीला शेतकरी पाहू शकला नाही. झालेले नुकसान मिळणाऱ्या मदतीने देखील भरून निघणारे…