Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!
Browsing Category

Trending

मोठी बातमी:अखेर वनमंत्री संजय राठोडांनी मातोश्रीवर राजीनामा पाठवला, सूत्रांची माहिती

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क मुंबई, 16 फेब्रुवारी: पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेले वनमंत्री आणि शिवसेना नेते संजय राठोड   यांनी अखेर आपल्या पदाचा राजीनामा दिला

मोठी बातमी: भारत आणि चीनचं एक पाऊल मागे, लडाख सीमेवरील पँगाँग त्सो लेकवरुन सैन्य मागे हटण्यास…

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क वृत्तसंस्था, दि. १० फेब्रुवारी: भारत आणि चीन सैन्याच्या जवानांनी पँगाँग त्सो तलावाच्या दक्षिण आणि उत्तरेकडेल किनाऱ्यावरुन मागे येण्यास सुरुवात केली आहे.

पारंपरिक पद्धतीला फाटा देत महामानवाचे वंदन करूनच केला गृहप्रवेश

प्रबोधनाचेही  केले आयोजन.अनोखे गृहप्रवेश ब्रह्मपुरीत  सर्वत्र चर्चा. लोकस्पर्श न्यूज नेटवर्क  ब्रम्हपुरी दि १० फेब्रुवारी :- थोर विचारवंत थोर महापुरुष यांच्या विचारधारावर नित्य

मोठी बातमी : माओवाद्याचं माहेरघर असलेल्या कमलापूर येथील ग्रामपंचायत जवळ आढळली नक्षल पत्रके

पत्रकातून कृषी कायदे रद्द होईपर्यंत संघर्ष सुरू ठेवन्याचे केले आवाहन. लोकस्पर्श न्युज नेटवर्क: अहेरी 10 फेब्रुवारी:- आज सकाळच्या सुमारास माओवादी चळवळीचं माहेरघर  असलेल्या कमलापूर

यूपीएससी परीक्षेत शरण कांबळे देशात आठवा मोलमजुरी करणाऱ्या कुटुंबात उत्साहाचे वातावरण

देशभरातून होतो आहे अभिन्दनाचा वर्षाव . मोलमजुरी करून स्वप्न आयएएस चे केले पूर्ण. लोकस्पर्श न्यूज नेटवर्क ओमप्रकाश चुनारकर

दिग्दर्शक ‘प्रिन्स’ राजीव कपूर यांचं वयाच्या 58 व्या वर्षी निधन

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क मुंबई डेस्क दि.९ फेब्रुवारी :- अभिनेता, निर्माता, दिग्दर्शक आणि कपूर कुटुंबातील सर्वात महत्त्वाचे सदस्य असणारे राजीव कपूर यांचं निधन झालं आहे. हृदयविकाराच्य

उत्तराखंडमध्ये हिमकडा कोसळला, पाणी पातळी वाढल्याने अनेकजण वाहून गेल्याची भीती.गंगा नदी किनाऱ्यावर…

लोकस्पर्श न्युज नेटवर्क: वृत्तसंस्था: हरिद्वार 7 फेब्रुवारी उत्तराखंडच्या जोशीमठ तालुक्यात अत्यंत दुर्देवी घटना घडली आहे. जोशीमठात मोठा हिमकडा कोसळल्याने धौली गंगा नदीला महापूर आला

मुंबईतील मानखुर्द येथील भंगार स्क्रॅप गोडाऊनला भीषण आग

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क मुंबई डेस्क, दि. ५ फेब्रुवारी: मानखुर्दमध्ये मंडला परिसरात एका केमिकल कंपनीला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. याठिकाणी लाकूड आणि इतर ज्वालाग्राही पदार्थांच्या

६ फेब्रुवारीला शेतकऱ्यांचा देशव्यापी चक्काजाम

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क वृत्तसंस्था, दि. ४ फेब्रुवारी: दिल्लीत आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी अधिक आक्रमक होण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारने तीन नवीन कृषी कायदे केले. या विरोधात

मोदी सरकार शेतकऱ्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहे- काँग्रेस महासचिव प्रियांका गांधी

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क नवी दिल्ली दि. 31 जानेवारी: शेतकरी आंदोलन आणि दिल्लीतील हिंसाचारावरुन आता काँग्रेस महासचिव प्रियांका गांधी यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे. केंद्रातील