Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
Trending
मोठी बातमी:अखेर वनमंत्री संजय राठोडांनी मातोश्रीवर राजीनामा पाठवला, सूत्रांची माहिती
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
मुंबई, 16 फेब्रुवारी: पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेले वनमंत्री आणि शिवसेना नेते संजय राठोड यांनी अखेर आपल्या पदाचा राजीनामा दिला!-->!-->!-->…
मोठी बातमी: भारत आणि चीनचं एक पाऊल मागे, लडाख सीमेवरील पँगाँग त्सो लेकवरुन सैन्य मागे हटण्यास…
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
वृत्तसंस्था, दि. १० फेब्रुवारी: भारत आणि चीन सैन्याच्या जवानांनी पँगाँग त्सो तलावाच्या दक्षिण आणि उत्तरेकडेल किनाऱ्यावरुन मागे येण्यास सुरुवात केली आहे.!-->!-->!-->…
पारंपरिक पद्धतीला फाटा देत महामानवाचे वंदन करूनच केला गृहप्रवेश
प्रबोधनाचेही केले आयोजन.अनोखे गृहप्रवेश ब्रह्मपुरीत सर्वत्र चर्चा.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
ब्रम्हपुरी दि १० फेब्रुवारी :- थोर विचारवंत थोर महापुरुष यांच्या विचारधारावर नित्य!-->!-->!-->!-->!-->…
मोठी बातमी : माओवाद्याचं माहेरघर असलेल्या कमलापूर येथील ग्रामपंचायत जवळ आढळली नक्षल पत्रके
पत्रकातून कृषी कायदे रद्द होईपर्यंत संघर्ष सुरू ठेवन्याचे केले आवाहन.
लोकस्पर्श न्युज नेटवर्क:
अहेरी 10 फेब्रुवारी:- आज सकाळच्या सुमारास माओवादी चळवळीचं माहेरघर असलेल्या कमलापूर!-->!-->!-->!-->!-->!-->!-->…
यूपीएससी परीक्षेत शरण कांबळे देशात आठवा मोलमजुरी करणाऱ्या कुटुंबात उत्साहाचे वातावरण
देशभरातून होतो आहे अभिन्दनाचा वर्षाव .
मोलमजुरी करून स्वप्न आयएएस चे केले पूर्ण.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
ओमप्रकाश चुनारकर
!-->!-->!-->!-->!-->!-->!-->!-->…
दिग्दर्शक ‘प्रिन्स’ राजीव कपूर यांचं वयाच्या 58 व्या वर्षी निधन
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
मुंबई डेस्क दि.९ फेब्रुवारी :- अभिनेता, निर्माता, दिग्दर्शक आणि कपूर कुटुंबातील सर्वात महत्त्वाचे सदस्य असणारे राजीव कपूर यांचं निधन झालं आहे. हृदयविकाराच्य!-->!-->!-->…
उत्तराखंडमध्ये हिमकडा कोसळला, पाणी पातळी वाढल्याने अनेकजण वाहून गेल्याची भीती.गंगा नदी किनाऱ्यावर…
लोकस्पर्श न्युज नेटवर्क:
वृत्तसंस्था: हरिद्वार 7 फेब्रुवारी
उत्तराखंडच्या जोशीमठ तालुक्यात अत्यंत दुर्देवी घटना घडली आहे. जोशीमठात मोठा हिमकडा कोसळल्याने धौली गंगा नदीला महापूर आला!-->!-->!-->!-->!-->…
मुंबईतील मानखुर्द येथील भंगार स्क्रॅप गोडाऊनला भीषण आग
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
मुंबई डेस्क, दि. ५ फेब्रुवारी: मानखुर्दमध्ये मंडला परिसरात एका केमिकल कंपनीला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. याठिकाणी लाकूड आणि इतर ज्वालाग्राही पदार्थांच्या!-->!-->!-->…
६ फेब्रुवारीला शेतकऱ्यांचा देशव्यापी चक्काजाम
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
वृत्तसंस्था, दि. ४ फेब्रुवारी: दिल्लीत आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी अधिक आक्रमक होण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारने तीन नवीन कृषी कायदे केले. या विरोधात!-->!-->!-->…
मोदी सरकार शेतकऱ्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहे- काँग्रेस महासचिव प्रियांका गांधी
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली दि. 31 जानेवारी: शेतकरी आंदोलन आणि दिल्लीतील हिंसाचारावरुन आता काँग्रेस महासचिव प्रियांका गांधी यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे. केंद्रातील!-->!-->!-->…