Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!
Monthly Archives

November 2020

चंद्रपूर जिल्ह्यात आतापर्यंत 13135 कोरोनामुक्त, जिल्ह्यात सहा बाधितांचा मृत्यू ;182 नव्याने…

बाधितांची एकूण संख्या 16172 उपचार घेणाऱ्या बाधितांचे संख्या 2795 चंद्रपूर, दि. 3 नोव्हेंबर : जिल्ह्यात गेल्या 24 तासात कोरोनामुळे सहा मृत्यू झाले असून 182 नवीन बाधितांची भर पडली आहे.

सेवाभावी वृत्तीने योगदान देणाऱ्या दिव्यांग शिक्षण संस्थांना न्याय द्या विधानसभा अध्यक्ष नाना पटोले

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क: मुंबई, दि. ०३ नोव्हेंबर: राज्यात दिव्यांगांच्या शिक्षणसाठी विशेष निवासी, अनिवासी शाळा व कर्मशाळा कार्यरत आहेत. गेल्या अनेक वर्षापासून दिव्यांग, गतीमंद मुलांच्या

टायगर ग्रुप प्रमुख मा. तानाजी जाधव यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून रुग्णसेवेसाठी अल्लापल्ली येथे…

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क: तालुका प्रतिनिधी :- सचिन कांबळे गडचिरोली, दि. 03 नोव्हेंबर: जिल्ह्यातील दक्षिण भागातील आलापल्ली हे शहर पाच तालुक्याला जोडणारं प्रमुख शहर आहे. आलापल्ली

ग्रामीण रुग्णालयाचा उपजिल्हा रुग्णालय दर्जावाढीचा प्रस्ताव तातडीने तयार करावा- महसूल मंत्री…

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क मुंबई दि. 3: संगमनेर येथील 30 खाटांच्या ग्रामीण रुग्णालयाचे 50 खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयामध्ये श्रेणीवर्धन करण्यात येणार आहे. यासाठी आवश्यक असणारा प्रस्ताव

गडचिरोलीत आज 94 नवीन बाधित, तर 104 कोरोनामुक्त.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क: गडचिरोली, दि.03 नोव्हेंबर : जिल्हयात आज 94 नवीन कोरोना बाधित आढळून आले. तर 104 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे

घरातच 20 तासांमध्ये चालला ६८ किलोमीटर आणि बनवला वर्ल्ड रेकॉर्ड.

सांगवीच्या भुमिपुञाचा जागतिक विक्रम लोकस्पर्श न्यूज नेटवर्क मुंबई ३ नोव्हेंबर :- बालाजी सूर्यवंशी या  तरुणाने आपल्या राहत्या घरातच जवळपास वीस तास चालून जागतिक विक्रम केला आहे.

प्राचार्य डॉ. राजाभाऊ मुनघाटे यांची मुंबई विद्यापीठाच्या इंग्रजी विषयाच्या अभ्यासक्रम निर्मिती…

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क गडचिरोली ३ नोव्हेंबर :- दंडकारण्य शिक्षण संस्थेचे अध्यक्ष व कुरखेडा येथील श्री गोविंदराव मुनघाटे कला व विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजाभाऊ मुनघाटे यांची

विकास प्रकल्प लटकवा, अटकवा आणि भटकवा! ठाकरे सरकारची कार्यपद्धती- आशिष शेलार.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क मुंबई, दि. 3 नोव्हेंबर मेट्रो कारशेड आरेतून कांजुरमार्ग येथे आणण्याबाबात निर्णय ज्या दिवशी ठाकरे सरकारने घेतला त्याच दिवशी आम्ही त्यातील ठाकरे सरकारची अहंकारी

मुंबई आणि एमएमआर विभाग ऊर्जा क्षेत्रात आत्मनिर्भर करणार -ऊर्जामंत्री डॉ नितीन राऊत .

लोकस्पर्श न्यूज़ नेटवर्क मुंबई - ऊर्जेच्या क्षेत्रात मुंबई महानगर विभागाला आत्मनिर्भर करण्याचा संकल्प ऊर्जामंत्री डॉ नितीन राऊत यांनी व्यक्त केला आहे. 12ऑक्टोबरला वीजपुरवठा खंडित झाला,

‘माझी वसुंधरा’ अभियान प्रभावीपणे राबवावे ..पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे.

लोकस्पर्श न्यूज़ नेटवर्क मुंबई, दि. 3 : पर्यावरण रक्षणाच्या अनुषंगाने राज्यात नुकत्याच सुरु करण्यात आलेल्या ‘माझी वसुंधरा’ अभियानाच्या पुणे आणि कोकण विभागातील नियोजनाची पर्यावरण मंत्री