Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

चंद्रपुर – दोन वर्षाच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार ; 21 वर्षीय आरोपीला अटक

जिवती अतिदुर्गम तालुक्यातील शेणगाव येथील ही संतापजनक घटना आहे. लोकस्पर्श न्यूज नेटवर्क चंद्रपूर 24 जानेवारी :- जिल्ह्यात 2 वर्षाच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याची घटना

नीती आयोगाच्या ‘इंडिया इनोव्हेशन इंडेक्स २०२०’ मध्ये महाराष्ट्र देशातील अव्वल…

कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक यांची माहिती लोकस्पर्श न्यूज नेटवर्क मुंबई, डेस्क 24 जानेवारी :- कौशल्य विकासासाठी विविध उपक्रम, स्टार्टअप्सला चालना, वेगवेगळ्या प्रकारचे इनोव्हेशन तथा

क्लचला धक्का लागून ट्रॅक्टर थेट विहिरीत कोसळला; तीन वर्षाच्या चिमुरड्याचा दुर्दैवी अंत

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क सांगली, दि. २४ जानेवारी: सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यातील बनेवाडी येथे ट्रॅक्टर विहिरीत पडल्याने तेजस श्रीरंग माळी या तीन वर्षाच्या बालकाचा दुर्दैवी मृत्यू

बिनधास्त अंडी – चिकन खा, तंदुरुस्त रहा- पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार

चिकन खाल्ल्यामुळे बर्ड फ्ल्यू होत नाही,अफवा पसरवणारांवर होणार कडक कारवाई लोकस्पर्श न्यूज नेटवर्क नागपूर 24 जानेवारी :- कोरोनाकाळात नागरिकांची रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी अंडी व

गृहमंत्र्यांनी घेतला गुन्हेगारांचा समाचार; अधिकाऱ्यांना सांगितली त्यांच्याच कार्यक्षेत्रातील अवैध…

दारू, मटका, जुगार आणि अवैध रेती उपसा गृह विभागाच्या रडारवर आर्वी , हिंगणघाट , वर्ध्यात लक्ष घालून पोलिसांना केलंय अलर्ट लोकस्पर्श न्यूज नेटवर्क वर्धा, २४ जानेवारी : गृहमंत्री

नांदेडमधल्या कामेश्वर वाघमारे या १४ वर्षाय मुलाला राष्ट्रीय बालशौर्य पुरस्कार जाहीर

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क नांदेड, दि. २४ जानेवारी:  केंद्रसरकारच्या बालशौर्य पुरस्कारासाठी नांदेडच्या कामेश्वर वाघमारे या १४ वर्षाच्या मुलाला जाहीर झाला आहे. कामेश्वर ने जिवाची बाजी लावून

गडचिरोली जिल्ह्यातआज 3 नवीन कोरोना बाधित तर 14 कोरोनामुक्त

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क गडचिरोली, दि. 24 जानेवारी: आज जिल्हयात 3 नवीन बाधित आढळून आले. तसेच आज 14 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे जिल्हयातील

वाळू मफियांचा नायब तहसीलदारावर प्राणघातक हल्ला..!

वाळू माफीयांनी पोटात चाकू खुपसल्याने नायब तहसीलदार गंभीर जखमी लोकस्पर्श न्यूज नेटवर्क यवतमाळ, दि. २४ जानेवारी: महाराष्ट्रात सर्वत्र कमी अधिक प्रमाणात वाळू माफीयांनी थैमान घातल्याचे

बर्ड फ्लू च्या भीतीने चिकन खाणे बंद केलेल्या लोकांसाठी जालन्यात चिकन मेळाव्याच्या माध्यमातून…

नागरिकांमधली बर्ड फ्लू ची भीती निघून जावी म्हणून आयोजकांनी जवळपास 2 क्विंटल चिकन आणून त्यापासून चिकन बिर्याणी,व चिकन फ्राइड च्या विविध रेसिपी करून चिकन प्रेमींना खाऊ घातल्या.   विजय

लग्नासाठी जाणाऱ्या कारचा टायर फुटून भीषण अपघातात 2 जणांचा मृत्यू तर 8 जण गंभीर जखमी

मुंबई हुन गुजरात कडे लग्नासाठी जात असताना मुंबई - अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर डहाणूतल्या धानीवरी येथे सूसरी नदीच्या पुलावर इको कारचा मागचा टायर फुटून तोल गेल्याने घडली घटना लोकस्पर्श