Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

महिला बचत गटांच्या कर्जमाफीसाठी मनसेचा रायगड जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा..

मायक्रो फायनान्‍स कंपन्‍यांना चाप लावण्‍याची मागणी. लोकस्पर्श न्यूज नेटवर्क: रायगड : कोरोनाच्या या महामारीत महिला बचतगटांना कर्जाचे हप्ते भरणे अशक्य झाले आहे तर दुसरीकडे विमा काढूनही

देशात अनेक शहरांमध्ये रात्री कर्फ्यू लागू होणार,कोरोनाचा संसर्ग वाढला.

देशात कोरोनाची दुसरी लाट येण्याआधी त्यावर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न लोकस्पर्श न्यूज नेटवर्क मुंबई डेस्क : कोरोनाच्या पुढील लाटेवर नियंत्रण ठेवण्याचे प्रयत्न देशातील इतर राज्यांत

बिबट्याचा चक्क घराच्या वरांड्यात ठिय्या..

काही महिन्यापासून बिबट्याचा मुक्त संचार. वन विभागाने वेळीच बंदोबस्त करण्याची नागरिकांची मागणी. रवी मंडावार, लोकस्पर्श न्यूज नेटवर्क   गडचिरोली, दि. २१ नोव्हेंबर:  बिबट्या जंगलात

ठाणे जिल्ह्यातील शाळा पण ३१ डिसेंबर २०२० पर्यंत बंद राहणार- पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क ठाणे डेस्क २० नोव्हें:- ठाणे जिल्ह्यातील सर्व खासगी, सरकारी आणि महापालिकेच्या शाळा 31 डिसेंबर 2020 पर्यंत बंद राहणार आहेत.पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी

1 डिसेंबर पासून आदिवासी विकास विभागतील माध्यमिक वर्ग होणार सुरू.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क नाशिक २० नोवें :- कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात घोषित करण्यात आलेला लॉकडाऊन टप्प्याटप्प्याने शिथिल करण्यात येत असून येत्या 1 डिसेंबर पासून इयत्ता 9 वी

नागपुर मेट्रोच्या ३३३ कोंटीच्या विस्ताराचा मार्ग मोकळा.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क: नागपुर, २० नोव्हेंबर: नागपूर मेट्रोचा विस्तार करुन नरखेड, वर्धा, रामटेक व भंडारा ही शहरे जोडण्याची मागणी अनेक दिवसापासुन सुरु होती. आता या ३३३ कोंटीच्या विस्तार

ग्रामीण भागात ८ लाख ८२ हजार १३५ घरकुले निर्मिती पूर्ण करण्याचा निर्धार- ग्रामविकास मंत्री श्री. हसन…

आजच्या राष्ट्रीय आवास दिनानिमित्त मंत्रालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. लोकस्पर्श न्यूज नेटवर्क मुंबई डेस्क, दि. २० नोव्हेंबर:- राज्यातील ग्रामीण भागातील नागरीकांना हक्काचा

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी चैत्यभूमीवरुन होणार थेट प्रक्षेपण.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क: मुंबई डेस्क, २० नोव्हेंबर: भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिन (दिनांक ६ डिसेंबर) निमित्ताने दादर येथील चैत्यभूमी

महाराष्ट्रात एक अशी सरकार आहे जी आपल्याच घोषणावर अमल करीत नाही – देवेन्द्र फडणवीस

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क मुंबई 20 नोव्हें :- महाराष्ट्रात एक अशी सरकार आहे जी आपल्याच घोषणावर अमल करीत नाही हे पलटू राम लोक आहेत असे माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते

कर्तव्य बजावताना कोरोनाने मृत्यू झालेल्या ग्रामीण भागातील १७ अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या वारसांना…

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क मुंबई २० नोव्हें:- कर्तव्य बजावताना कोरोनाचा संसर्ग झाल्याने मृत्यू झालेल्या ग्रामविकास विभागांतर्गत जिल्हा परिषद, पंचायत समित्या आणि ग्रामपंचायतीच्या विविध