Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

आविसचे सुजय मंडल व अमल विश्वास यांचे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश

आ. धर्मराव बाबा आत्राम यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात केले स्वागत  लगाम परिसरात आविसचा त्याग केल्याने राजकीय चर्चेला मोठे उधाण लोकस्पर्श न्यूज नेटवर्क अहेरी, दि. ३० डिसेंबर:-

डॉ.शितल आमटे-करजगी यांच्या आत्महत्या प्रकरणी चंद्रपूर जिल्हा पोलीस अधिक्षकांचा खुलासा

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क चंद्रपूर दि ३० डिसेंबर :- महारोगी सेवा समिती वरोरा आणि आनंदवन येथील सीईओ श्रीमती डा.शितल आमटे - करजगी यांच्या दि.३० डिसेंबर २०२० रोजीमृत्यु प्रकरणी पोलीस स्टेशन

अहेरी राजनगरीतील एकमेव पुरातन शिवमंदिराचे होणार जीर्णोद्धार

अहेरी इस्टेटचे राजे अम्ब्रिशराव महाराज यांच्या हस्ते भूमिपूजन संपन्न लोकस्पर्श न्यूज नेटवर्क गडचिरोली, दि. ३० डिसेंबर: अहेरी राजनगरी व परिसरातील शिवभक्तांच्या आस्थेचें केंद्र

गडचिरोली जिल्ह्यात 1 लक्ष कोरोना चाचण्या पुर्ण, पैकी 8.9 टक्के आढळून आले बाधित

गडचिरोलीत जिल्ह्यात 45 नवीन कोरोना बाधित तर 10 कोरोनामुक्त जिल्हयात एकुण 101 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद लोकस्पर्श न्यूज नेटवर्क गडचिरोली डेस्क 30 डिसेंबर:- मे

पुणे विद्यापीठात एम.एससीच्या प्रवेशासाठी एसबीसी आरक्षण द्या

एसबीसी अन्याय निवारण कृती समिती महाराष्ट्र च्या वतीने ना.विजय वडेट्टीवार यांना निवेदन. लोकस्पर्श न्यूज नेटवर्क गडचिरोली डेस्क 30 डिसेंबर :- पुणे विद्यापीठात एम.एससी.

ईडीच्या आडून भाजप सूडाचं राजकारण करतंय – अनिल देशमुख

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क मुंबई डेस्क ३० डिसेंबर:- ईडीच्या आडून भाजप सूडाचं राजकारण करतंय ही गंभीर बाब आहे असे मत गृहमंत्री अनिल देशमुख यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केले. भाजप

धक्कादायक ! तीन वर्षाच्या मुलीवर अत्याचार करून हत्या

पेण तालुक्यातील रात्रीची धक्कादायक घटना आरोपीला तास भरात घेतले ताब्यात. लोकस्पर्श न्यूज नेटवर्क रायगड डेस्क 30 डिसेंबर:- गणपतीचे पेण अशी जगभरात ख्याती असणाऱ्या रायगड जिल्ह्यातील

निवडणूक कामाचे प्रशिक्षण

कोरची येथील तहसील कार्यालयात प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन लोकस्पर्श न्यूज नेटवर्क कोरची दि. 30 डिसेंबर: आगामी ग्रामपंचायत निवडणुकीच्या दृष्टीने निवडणूक विभाग सज्ज झाला असून निवडणुकीचे

भेटी लागी जिवा लागलिसी आस.. अशी हि विठ्ठलाची निर्मल श्रद्धा !

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क रत्नागीरी डेस्क 30 डिसेंबर:- मनामध्ये शुध्द भाव असेल तर देव पावतो अशी म्हण आहे. याचा प्रत्यय आठ महिन्यांपासून विठुरायाचे दर्शन बंद असल्याने मोठ्या तळमळीने बसवरील

औरंगाबाद मधील महिलेच्या अत्याचाराच्या निषेधार्थ जालन्यात भाजपाचे आंदोलन

गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची केली मागणी तर संजय राऊत यांच्यावर केली टीका -  माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे विजय साळी, लोकस्पर्श न्यूज नेटवर्क जालना, दि. ३० डिसेंबर: औरंगाबादमध्ये