Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!
Browsing Category

Top News

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे अभिवादन.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क मुंबई17 नोव्हें :- ‘शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीदिनी त्यांना अभिवादन करण्यासाठी शिवसेना पक्ष प्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सहकुटुंब हजेरी

उर्जामंत्र्यांचा ग्राहकांना धक्का, कुठलीही वीजबिल माफी मिळणार नाही.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क मुंबई डेस्क:- वीज बिलाबद्दल सामान्यांना मोठा धक्का लागला आहे. लोकांनी वीज वापरली त्याचे बील भरावे कुठलीही वीजबिल माफी मिळणार नाही, असे ऊर्जामंत्री नितीन

बिहारमध्ये नितीश कुमार यांनी घेतली सातव्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ.

पाटणा:- जेडीयूचे नेते नितीश कुमार यांनी आज बिहारच्या मुख्यमंत्रिपदाची सातव्यांदा सूत्रे स्वीकारली. राज्यपाल फागू चौहान यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. त्यांच्यासोबत तारकिशोर

थंडी वाढणार,काश्मीर तर हिमाचलमध्ये हिमवृष्टी दिल्ली, हरियाणामध्ये पाऊस.

नवी दिल्ली : डोंगरांवर बर्फवृष्टी आणि पावसाचा परिणाम आता मैदानी भागावर देखील दिसू लागला आहे. हिवाळ्यातील पहिला पाऊस रविवारी संध्याकाळी दिल्लीत झाला. हा पाऊस जरी सौम्य असला तरी

घरात बसून रेल्वेतून पॉर्सल पाठवा, मोबाईलवर दिसणार पार्सलचा प्रवास.

मुंबई:- रेल्वे गाड्यांमधून एका राज्यातून दुसर्‍या राज्यात पार्सल किंवा वस्तू पाठविण्यासाठी प्रवाशांना रेल्वे स्थानक गाठावे लागत होते. त्यानंतर त्याची पॉकिंग कशी करायची आणि पार्सल केव्हा

नितीश कुमार उद्या बिहारच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार.

जेडीयूचे अध्यक्ष नितीश कुमार यांची एनडीएचे विधीमंडळ नेते म्हणून निवड करण्यात आली आहे. लोकस्पर्श न्यूज नेटवर्क जेडीयूचे अध्यक्ष नितीश कुमार यांची एनडीएचे विधीमंडळ नेते म्हणून निवड

गडचिरोली जिल्ह्यात एका मृत्यूसह आज 83 कोरोनामुक्त तर 46 नवीन कोरोना बाधित.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क: गडचिरोली 15 नोव्हें- आज जिल्हयात 46 नवीन बाधित आढळून आले. तर आज 83 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे जिल्हयातील

१६ नोव्हेंबरपासुन राज्यात मंदिरे सुरू होणार.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क मुंबई :- १६ नोव्हेंबरपासुनराज्यात मंदिरे सुरू करण्याचा सरकारनं निर्णय घेतला आहे. आणि प्रार्थनास्थळे उघडत आहोत, असं सांगत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील

दिग्गज अभिनेते सौमित्र चॅटर्जी यांचं निधन.

वयाच्या 85व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या अनेक दिवसांपासून प्रकृती अस्वास्थामुळे ते रुग्णालयात दाखल होते. लोकस्पर्श न्यूज नेटवर्क कोलकाता डेस्क :-प्रसिद्ध अभिनेते

भारत समजू शकतो आणि समजावूही शकतो.आव्हान देण्याचा प्रयत्न करू नका, असा इशारा पंतप्रधान मोदींनी दिला.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क जैसलरमेर, राजस्थानः भारताच्या जवानांनी १०७१ च्या युद्धा पराक्रमाची शौर्यगाथा रचलेल्या जैसलमेरमधील लोंगेवालाच्या पोस्ट पंतप्रधान मोदींनी चीन, पाकिस्तानला ठणकावलं