वाघाच्या हल्ल्यात आणखी एक बळी; करबडा गावातील महिलेला जीव गमवावा लागला..
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : जिल्ह्यात मानव आणि वन्यजीव यांच्यातील संघर्षाने भीषण रूप धारण केले आहे. मागील तीन दिवसांत वाघाच्या हल्ल्यात पाच जणांचे बळी गेल्याची घटना ताजी असतानाच, आज…