सरन्यायाधीशांच्या अपमानाचा वाद! सरकारचा मोठा यू-टर्न, स्वागतासाठी नवा ‘प्रोटोकॉल’
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
मुंबई | प्रतिनिधी : देशाचे सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या महाराष्ट्र दौर्यावरून निर्माण झालेला वाद आता थेट शासनाच्या दरबारी पोहोचला आहे.…